Posts

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यातसुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

लोणार धोटे गावात अस्वच्छतेचा विळखा; सांडपाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सुमठाणा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास आंदोलनाचा इशारा लोणार धोटे : सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी आणि घाणीमुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावात अस्वच्छता पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उन्हाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि उपसा न केल्यामुळे नाल्यांमधील दूषित पाणी थेट मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. गावात सांडपाणी वाहून जाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी २४ तास रस्त्यांवर साचलेले असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या अस्वच्छतेमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. शासनाची ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ ही घोषणा लोणार धोटे गावात केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील मुख्य चौक, निवासी भाग आणि प्रमुख रस्त्यांवर सांडपाणी साचले आहे. त्यामुळे गावाला कचराकुंडी...

समाज एकजुटीसाठी विविध उत्सवाचे आयोजन महत्वाचे- रमेश मेश्राम यांचे प्रतिपादन.*भद्रावतीत गोंडीयन आदिवासी वीर वीरांगणा सोहळ्याचे आयोजन*.

घंटागाडीत आढळले नवजात अर्भक

ॲड. अमोल बावणे यांची भोई समाज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी तर श्री नरेंद्र पढाल (नगरसेवक ) यांची कार्याध्यक्ष पदी निवड....

निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, वरोरा यांनी नोंदविलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने आरोपींना ठोठावला दंड

स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करून कोणत्याही कार्याप्रति सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास अपेक्षित ध्येय गाठणे शक्य -आमदार प्रतिभा धानोरकर

ब्लॅंकेट तथा नाश्ता, मिठाईचे वाटप करून वाढदिवस साजरा.*माजी नगराध्यक्ष डुकरे यांनी ठेवला आदर्श*.

विदर्भ विकास पत्रकार समितीच्या सामान्य ज्ञान परीक्षेचे ११ डिसेंबर रोजी पुरस्कार वितरण

ज्येष्ठ शिवसैनिक व नवनियुक्त पदाधिकारी सत्कार कार्यक्रमात अनेकांचा शिवसेना प्रवेश *भाजपा नगरसेविकेच्या पतीचा समावेश

आदिवासी बांधवांना विकत घ्यावे लागते .पाणीवनविभागाकडून पुनर्वसन झालेले आदिवासीचे पळसगाव अजूनही अंधारात?